एका आठवड्यात 274 कोरोनाची लागण, आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू

0
जालना - महाराष्ट्रातील जालना शहरात कोरोना संक्रमित लोकांचे प्रमाण सतत वाढत आहे. गेल्या एका आठवड्यात जालना शहरात कोरोनाचा संसर्ग झाल्याचे 274 लोक आढळले आहेत. स्थानिक...

औरंगाबाद शहरवासीयांचा शहरात हलगर्जीपणा मुळे मृत्यू

0
औरंगाबाद- महाराष्ट्रात कोरोना साथीचे संकट सतत वाढत आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरात दोन दिवसात दोन नगरसेवकांच्या मृत्यूची घटना उघडकीस आली आहे. हे दोन्ही नगरसेवक कॉरोना...

‘ राजगृह ‘ वर हल्ला करणार्‍या समाज कंटकांना शिक्षा व्हावी- आरपीआय ,नांदगाव

0
नांदगाव ( प्रतिनिधी -निखील मोरे) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर अज्ञातांनी नासधूस केली.त्यांना अटक करून कडक शासन करावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी...

निषेध! निषेध!! निषेध!!

0
मालेगाव - विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले 'राजगृह' वर काल दिनांक-7-7-2020 रोजी संध्याकाळी 5 वाजता.दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात...

खान्देशात पुन्हा लॉक डाऊन कडक करण्याची गरज वाटते

जळगांव - जळगाव, भुसावळ, धुळे शहर व जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह चे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे . वास्तविक बघता देशातच हे आकडे झपाट्याने वाढत...

डाँ. सोनलताई संदिप मार्कंड यांची तहसिलदार पदी नियुक्ती

0
भार्डी  - डाँ. सोनलताई संदिप मार्कंड यांची तहसिलदार पदी नियुक्ती झाली त्यांच्या सत्कार करण्यात आलेल्या सर्व मान्यवर उपस्थित मंडळी व भार्डी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच...