वीर जवान अमर रहे !

0

येवला : येवला तालुक्यातील कातरणी येथील भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले शहीद जवान ऋषिकेश कदम यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतमातेने वीर सुपुत्र गमावला आहे. ताई म्हणाल्या मा. केंद्रीय मंत्री डॉ भारती ताई पवार यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.या वेळी वीर शहीद जवान ऋषिकेश यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली 💐💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here