100% पंचनामे केले जातील आणि नुकसान भरपाई मिळवून दिली जाईल : आमदार सुहास आण्णा कांदे

0

नांदगाव : 100% पंचनामे केले जातील आणि नुकसान भरपाई मिळवून दिली जाईल : आमदार सुहास आण्णा कांदे, नांदगांव तालुक्यातील घाटमाथा परिसरावर झालेल्या गारपिट अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले,
——————————————
या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज
आमदार सुहास आण्णा कांदे यांनी थेट शेतकऱ्याच्या बांदावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
——————————————
धीर सोडू नका आमदार व सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असा विश्वास दिला.
——————————————
दोन दिवसात परिसरातील सर्व शेतकऱ्यांचे 100%पंचनामे करण्याचे आदेश प्रशासकीय यंत्रणेला दिले.
——————————————
यासाठी अधिकारी व कर्मचारी यांची संख्या त्वरित वाढविण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.I
———————————————
जातेगाव येथील आदिवासी वस्तीवरील कुटुंबाचे या गारपिटीत झोपडी उध्वस्त झाली, पत्रे उडून गेले, संसार उघड्यावर आला, या ठिकाणी स्वतः भेट देत सर्व संसार उभा करून देतो असे सांगत धीर दिला.शेतकऱ्यांचं दुःख समजणारा आमदार
पाठीशी उभा राहणारा आमदार
🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here