“घराच्या अंगणाला ‘रणांगण’ बनवणं याला शहाणपण म्हणत नाहीत;महाराष्ट्र कमकुवत करण्याचा प्रयत्न जनताच हाणून पाडेल-...

भाजपचं ‘काळे झेंडे’ आंदोलन हा कोरोना योद्धाचा अपमान मुंबई- स्वत:च्या घराच्या अंगणालाच 'रणांगण' बनवणं याला शहाणपण म्हणत नाही. आज, महाराष्ट्रातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई...

कोरोना व्हायरस पूर्णपणे संपणार असे दिसत नाही, याला जीवनाचा भाग म्हणून स्वीकारा -पवार

मुंबई. कोरोना व्हायरस विरोधात लढताना या व्हायरसचा लवकरात लवकर पूर्णपणे नायनाट होईल असे दिसत नाही. त्यामुळे, लोकांनी कोरोनाला जीवनाचा भाग म्हणून स्वीकारावे असे आवाहन...

राज्यात आता २ झोन; काय सुरू आणि काय बंद राहणार

मुंबई: राज्यातील करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन लॉकडाऊनचा कालावधी ३१ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात ( Maharashtra Lockdown 4.0 ) काय...

लोकांमध्ये विश्वास वाढवायचा असेल तर ‘हे’ करा; पवारांची सूचना

'राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचा विश्वास लोकांमध्ये निर्माण व्हावा म्हणून राज्याचे मंत्री आणि अधिकारी यांची कार्यालयात उपस्थिती वाढणे आवश्यक आहे. तसे आदेश सरकारनं काढावेत,'...

कोरोनाचा कहर / मुंबईत 32 वर्षीय पोलिस अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू, राज्यात आतापर्यंत 1140 पोलिसांना...

मुंबई. महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा सर्वाधिक फटका पोलिसांना बसला आहे. राज्यात आतापर्यंत 1 हजार 140 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. आज 32 वर्षीय पोलिस अमोल...

जिल्ह्यांच्या सीमा सरसकट उघडणार नाही : मुख्यमंत्री

मुंबई (प्रतिनिधी) : लॉकडाऊन शिथिल करताना कोणत्याही परिस्थिती राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा मात्र सरसकट उघडण्यात येणार नाहीत असे पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट...