वडाळा ते हट्टी या पाच किलोमीटर रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय

0
सिल्लोड ( प्रतिनिधी  विनोद हिंगमीरे) सिल्लोड तालुक्यातील वडाळा ते हट्टी या पाच किलोमीटर रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे या रस्त्यावरून हट्टी बहुली चिंचपुर मांडणा...

नागरिकांनी नियमाचे पालन करावे-न.पा. डॉ.श्रीय देवचके

0
नांदगाव ( प्रतिनिधी- निखील मोरे ) कोरोनाने नांदगाव शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातही आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.नांदगाव शहर कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत असतांनाच नांदगाव शहरात...

जनजागृती सेवा समितीच्यावतीने महिला रिक्षा चालकांचा सत्कार

0
मुंबई - बदलापुर- महिला या सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत.पायलट,रेल्वे, टॅक्सी, रिक्षा अशा व्यवसायातही महिला कार्यरत आहेत. त्याच अनुषंगाने ८मार्च रोजी संपन्न झालेल्या जागतिक महिला...

लॉकडाऊनमध्ये दरोडेखोरांनी एटीएम लुटले

0
जळगाव-कोरोनाचे वाढते प्रकरण रोखण्यासाठी सरकारने राज्यात अनेक ठिकाणी लॉकडाउन लादले आहे. आता हा लॉकडाउन दरोडेखोरांसाठी वरदान ठरत आहे. काल जळगाव शहरात चोरट्यांनी एटीएम तोडून...

जळगाव तालुक्यात येणाऱ्या नागरिकांना कॉरन्टाईन करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती

जळगाव– कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन लागू केलेला आहे. लॉकडाऊनमुळे जळगाव तालुक्यातील जे नागरिक जिल्ह्याबाहेर व अन्य राज्यात अडकून असतील त्यांना आपल्या इच्छितस्थळी...

औरंगाबाद शहरवासीयांचा शहरात हलगर्जीपणा मुळे मृत्यू

औरंगाबाद- महाराष्ट्रात कोरोना साथीचे संकट सतत वाढत आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरात दोन दिवसात दोन नगरसेवकांच्या मृत्यूची घटना उघडकीस आली आहे. हे दोन्ही नगरसेवक कॉरोना...